निजामाने पानिपतच्या युद्धातील पराभवामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांचा प्रदेश फडकावला. राक्षस भवन चाललाय माधवरावांनी त्याचा पराभव केला आणि बळकावलेला प्रदेश सोडण्यास भाग पाडले कर्नाटक चा महत्वकांशी 27 हैदर अली याचा माधवराव यांनी १७64 67 आणि १७71 पराभव केला आणि त्यांच्याकडून बळकावलेला प्रदेश पुन्हा प्राप्त केला पेशवेपद संपादन करण्यासाठी माधवरावांचे रघुनाथराव यांनी निजामशाही हात मिळवणी केली होती
माधवरावांनी निर्धारपूर्वक त्यांचा पती बंद करून अंतर्गत विरोध आग आटोक्यात आणला महादजी शिंदे आणि अन्य निष्ठावंत मराठा सरदारांच्या सहकार्यातून उत्तरेकडील ताट आणि रोहिला शत्रूंचा माधवरावांनी पराभव केला होता तसेच मोगल सम्राट शहाजहान त्यांनी इंग्रजांच्या आश्रयास तून सुटका करून त्याला दिल्लीच्या शिक्षणावर पुन्हा बसवलं होतं.